Homeक्राईमशेजारील सौर ऊर्जा कंपनीकडून हेतुपुरस्सर पाणी सोडल्याचा आरोप,भाळवणीतील महिला शेतकऱ्याची चार एकर...

शेजारील सौर ऊर्जा कंपनीकडून हेतुपुरस्सर पाणी सोडल्याचा आरोप,भाळवणीतील महिला शेतकऱ्याची चार एकर शेती जलमय; आत्महदहनाचा इशारा..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील महिला शेतकरी विद्या गेजगे आणि तायडा महादेव चौगुले यांनी शेजारी कार्यरत असलेल्या प्रज्वल सौर ऊर्जा कंपनीने त्यांच्या शेतात हेतुपुरस्सर पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत चौगुले यांच्या चार एकर शेतीचे मोठे नुकसान झाले असून, भरपाई न मिळाल्यास दोन्ही महिलांनी कुटुंबासह आत्महदहन करण्याचा इशारा दिला आहे. सध्या राज्यभरात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. ही परिस्थिती समोर असताना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान निसर्गनिर्मित नसून तर मानवनिर्मित संकटामुळे झाले असल्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके जगायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांध व शासकीय नाल्याचे स्वरूप केले नष्ट…
प्राप्त माहितीनुसार, तायडा चौगुले व विद्या गेजगे यांची शेती प्रज्वल सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सीमेलगत आहे. संबंधित कंपनीने सौर प्रकल्प उभारताना शेतातील बांध व शासकीय नाल्याचे स्वरूप नष्ट करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आहे. परिणामी, संपूर्ण पाणी चौगुले यांच्या शेतात शिरले आणि गुडघाभर पाण्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहन करू….
आमच्या शेतात आम्हाला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र यंदा शेतात पाणी साचल्याने पीक पूर्णतः नष्ट झाले असून, गुजराण करणेही कठीण झाले आहे. जर प्रज्वल कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही, या उलट आम्हाला वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. तर आम्हाला कुटुंबासह आत्महदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असे सौ. गेजगे आणि सौ.चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760029671.77582B9D Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760011603.73A91EC7 Source link

अनिल सावंत यांची भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड, तर व्हा.चेअरमनपदी विक्रम सावंत

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759993546.70F737A1 Source link

जयसिंग माऊली पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात,पतसंस्था आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत....

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760029671.77582B9D Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760011603.73A91EC7 Source link

अनिल सावंत यांची भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड, तर व्हा.चेअरमनपदी विक्रम सावंत

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759993546.70F737A1 Source link

जयसिंग माऊली पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात,पतसंस्था आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत....
error: Content is protected !!