Homeराजकीयमंगळवेढा उपसा सिंचन योजना दृष्टिक्षेपात, मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागाला लवकरच मिळणार...

मंगळवेढा उपसा सिंचन योजना दृष्टिक्षेपात, मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागाला लवकरच मिळणार पाणी – युवक नेते दत्ता साबणे यांचे प्रतिपादन

मंगळवेढा (प्रतिनिधी)

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागातील दुष्काळी 24 गावांची मंगळवेढा उपसा सिंचन ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पावले उचलली जात असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचणार असल्याची माहिती नंदेश्वर येथील युवक नेते दत्ता साबणे यांनी दिली.

आ.समाधान आवताडे यांचे प्रामाणिक प्रयत्न..
दत्ता साबणे म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून हा ऐतिहासिक उपक्रम साकार होत असून, अनेक वर्षांचा पाणीप्रश्न मिटण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मंगळवेढा तालुक्याचे अनेक लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले, मात्र पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न फक्त आमदार समाधान आवताडे यांनी केले. त्यांनी मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत..
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आवताडे यांनी जलसिंचन योजनांना गती देत विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे येत्या काही काळात मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत पुरवठा होणार आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही दत्ता साबणे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!