Homeउद्योगशाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज - कृषीतज्ञ अजय आदाटे...

शाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज – कृषीतज्ञ अजय आदाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन…

अवशेष मुक्त शेती : एक नवीन विचार व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठात संपन्न.
(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने बायोटेक्नॉलॉजी विभागाने अवशेष मुक्त शेती : नवीन विचार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे चे सीईओ अजय आदाटे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अजय आदाटे यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास अवशेष मुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली..

शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या काळात अवशेष मुक्त शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच पारंपारिक शेती, रासायनिक शेती या शेतीपेक्षा अवशेष मुक्त शेती ही कशाप्रकारे वेगळी आहे, हे अजय आदाटे यांनी सांगितले.

सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक दिले भेट…
आदाटे यांनी त्यांच्या व्याख्यानात वेगवेगळी उदाहरणे, फॉर्म्युले, प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवत ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड शेतीविषयक करत असलेल्या कामाबद्दल ही माहिती दिली. तसेच अजय आदाटे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मी सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक भेट दिले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर ज्योती जाधव या होत्या, तर प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका डॉ. दीप्ती कुऱ्हे केले आणि आभार सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुषमा पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...
error: Content is protected !!