Homeआरोग्यजीवन हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा तत्त्वाचा अंगीकार...

जीवन हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा तत्त्वाचा अंगीकार करून डॉ.विवेकानंद राऊत यांचा यशस्वी प्रवास

जत विशेष प्रतिनिधी…
जत तालुक्यातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे जीवन हॉस्पिटल, जत यांनी आपला सोळावा वर्धापन दिन साजरा करताना सलग सोळा वर्षे अविरतपणे रुग्णसेवा देत असलेल्या या संस्थेने आरोग्यसेवेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा…
जीवन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विवेकानंद राऊत यांनी स्थापनेपासूनच “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाचा अंगीकार करून कार्याची दिशा ठरवली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्यामुळे आज जीवन हॉस्पिटल हे जत परिसरातील विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

दर्जेदार आरोग्यसेवा..
रुग्णांच्या उपचारासोबतच त्यांच्या मानसिक आधारावरही डॉ. राऊत विशेष लक्ष केंद्रित करतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा कार्यसंघ यांच्या साहाय्याने हॉस्पिटलने ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवली आहे.

रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार – डॉ. विवेकानंद राऊत
गेल्या सोळा वर्षांच्या प्रवासात अनेक रुग्णांना नवजीवन देण्याचं कार्य या हॉस्पिटलने केलं आहे. शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार, तसेच विविध आरोग्य शिबिरांद्वारे समाजसेवा अशी अनेक क्षेत्रे जीवन हॉस्पिटलने गाठली आहेत.
वर्धापन दिनानिमित्त डॉ. राऊत यांनी सांगितले की, रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. समाजाने दिलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही या टप्प्यावर आलो आहोत. आज जीवन हॉस्पिटल म्हणजे केवळ उपचाराचे ठिकाण नाही, तर सेवाभाव, विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक बनले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!