Homeराजकीयमंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागाला जाचक लोडशेडिंग बंद करा, मंगळवेढा तालुका काँग्रेसची मागणी

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागाला जाचक लोडशेडिंग बंद करा, मंगळवेढा तालुका काँग्रेसची मागणी

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सिंगल फेज लाईट कोणतेही कारण न सांगता बंद केली जात आहे तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित पुरवठा केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत सकाळच्या वेळेस गाई गुरांच्या धारा काढण्यासाठी जवळजवळ सगळीकडे मशीन आहेत या मशीन व्यवस्थित चालत नाहीत. कडबा कुट्टी ,लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे चालत नाही तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित तालुक्याला मिळत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केली.

अचानक लोडशेडिंग…शेतकऱ्यांचे हाल….
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज उपअभियंता मरळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शहराध्यक्ष राहुल घुले, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, संदीप फडतरे, मनोज माळी, आबा खांडेकर, अभिमन्यू तात्या बेद्रे, राजू ठेंगील, संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर सोरडीकर, येसापा आकळे आदी उपस्थित होते.

बोलताना प्रदेश सचिव रविकरण कोळेकर म्हणाले की, हा दुष्काळी भाग आहे मुळातच शेतीसाठी वीज कमी लागते यात सरकार दृष्ट भावनेतून ही वीज वेळेवर सोडत नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपलब्ध झाला आहे.शेतकऱ्यांची अगोदरच शेती हा व्यवसाय तोट्यात चालत असताना या माहिती सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा लावली आहे लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!