Homeसामाजिकप्रभातफेरीने होणार बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सुरुवात, शनिवारपासून होणार सप्ताह सोहळ्यास...

प्रभातफेरीने होणार बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सुरुवात, शनिवारपासून होणार सप्ताह सोहळ्यास प्रारंभ..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सुरुवात आज पहाटे उत्साही वातावरणात प्रभातफेरीने होईल. सकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या प्रभातफेरीमध्ये लहान मुले, वृद्ध, स्त्रिया आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळतात. माऊलींचे भक्त अभंगगायन करत संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून प्रभातफेरी पूर्ण करतात.प्रदक्षिणा मार्गावरील घरांतील महिलांनी सडा-शिंपण, रांगोळ्यांनी प्रभातफेरीचे जल्लोषात स्वागत करतात. या धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होते.

प्रभात फेरीतील रिंगण सोहळा प्रमुख आकर्षण…
बाळकृष्ण माऊलींचे गुरु गिरिमल्लेश्वर महाराज यांच्या मंदिरासमोर पार पडलेला नयनरम्य रिंगण सोहळा हा पुण्यतिथी सप्ताह सोहळा काळात संपन्न होणाऱ्या प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण असणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रंगतदार व आकर्षक रिंगण पाहताना भाविक मंत्रमुग्ध होतात. यानंतर सकाळी ११ वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विणापूजन करून सप्ताहास सुरुवात होईल. यावेळी बाळासाहेब महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन होईल.शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत शिवाजीराव पवार बार्शी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रात्री ह.भ.प. शिवाजी महाराज गेळे यांचे कीर्तन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!