Homeसामाजिकसद्गुरु माऊली महिला पतसंस्थेतर्फे भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार, भरती...

सद्गुरु माऊली महिला पतसंस्थेतर्फे भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार, भरती झालेल्या तरुणांवर नंदेश्वर गावातून शुभेच्छांचा वर्षाव

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
नंदेश्वर गावातील चार होतकरू युवकांनी कठोर परिश्रम करून भारतीय सैन्य दलात उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीचा सन्मान सद्गुरु माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.

नंदेश्वर गावात व्यक्त होतोय आनंद..
भानुदास सुभाष मेटकरी, कुंडलिक दादा मोटे, साहिल शंकर कसबे आणि शुभम लक्ष्मण कळकुंबे या युवकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चारही युवकांचा सत्कार पतसंस्थेचे मार्गदर्शक मारुती भुसनर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे व शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले यश..
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी व मेहनतीच्या जोरावर या युवकांनी मिळविलेले यश ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. भारतीय सैन्यदलात प्रवेश करून गावाचे, तालुक्याचे तसेच राज्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल युवकांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमास यावेळी सोन्या घोड्याचे मालक लक्ष्मण कांबळे, दाजी कसबे, दादा मोटे,सोमनाथ चौगुले, लक्ष्मण रणदिवे, ओंकार नरळे, वैभव निळे, साक्षी चव्हाण गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!