Homeउद्योगशाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज - कृषीतज्ञ अजय आदाटे...

शाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज – कृषीतज्ञ अजय आदाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन…

अवशेष मुक्त शेती : एक नवीन विचार व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठात संपन्न.
(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने बायोटेक्नॉलॉजी विभागाने अवशेष मुक्त शेती : नवीन विचार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे चे सीईओ अजय आदाटे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अजय आदाटे यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास अवशेष मुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली..

शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या काळात अवशेष मुक्त शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच पारंपारिक शेती, रासायनिक शेती या शेतीपेक्षा अवशेष मुक्त शेती ही कशाप्रकारे वेगळी आहे, हे अजय आदाटे यांनी सांगितले.

सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक दिले भेट…
आदाटे यांनी त्यांच्या व्याख्यानात वेगवेगळी उदाहरणे, फॉर्म्युले, प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवत ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड शेतीविषयक करत असलेल्या कामाबद्दल ही माहिती दिली. तसेच अजय आदाटे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मी सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक भेट दिले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर ज्योती जाधव या होत्या, तर प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका डॉ. दीप्ती कुऱ्हे केले आणि आभार सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुषमा पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!