Homeसामाजिकश्री बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १३ कोटी नामजप यज्ञाचे आयोजन -...

श्री बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १३ कोटी नामजप यज्ञाचे आयोजन – बाळासाहेब महाराज यांचे भक्तांना आवाहन

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..

श्री बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि पवित्र नामजप यज्ञ आयोजित करण्यात येत आहे. देवसागर साधक समाज आणि माऊली सेवा मंडळाच्या वतीने १३ कोटी श्रीराम नामजप यज्ञाचा संकल्प करण्यात आला असून, या यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताहापासून होणार असून, २०२६ साली होणाऱ्या गोकुळ जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त म्हणजेच बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून यज्ञ पूर्णत्वास नेण्यात येईल.

लिखित स्वरूपात नामजप यज्ञ होणार..
या यज्ञात लिखित नामजप करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वह्या छापण्यात आलेल्या असून, इच्छुक भक्तांना त्या वाटप करण्यात येत आहेत. प्रत्येक वहीमध्ये:११६ पाने असतील,प्रत्येक पानावर सुमारे ५४६ श्रीराम नामजप,एकूण एका वहीमधून ६३,००० नामजप होतील. अशा प्रकारे संपूर्ण यज्ञात १३ कोटी श्रीराम नामजप पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

नामजप महायज्ञ म्हणजे भक्ती, सेवा आणि सामूहिक साधनेचे अनुपम उदाहरण – बाळासाहेब महाराज
सदर वह्या मिळवण्यासाठी आणि नामजप यज्ञात सहभागी होण्यासाठी भाविकांनी श्री बाळकृष्ण माऊली मंदिर, नंदेश्वर येथे संपर्क साधावा, असे आवाहन बाळासाहेब महाराज यांनी केले आहे. हा नामजप महायज्ञ म्हणजे भक्ती, सेवा आणि सामूहिक साधनेचे अनुपम उदाहरण ठरणार असून, सर्व भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन माऊलींच्या जयंती सोहळ्यास पावन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!