Homeसामाजिकश्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यात अनेक संत महात्म्यांची होणार प्रवचने, कीर्तने,...

श्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यात अनेक संत महात्म्यांची होणार प्रवचने, कीर्तने, व्याख्याने, धनगरी ओव्या

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे श्री बाळकृष्ण माऊलींचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा शनिवार दि. 27 पासून सुरू होणार आहे. बुधवार दिनांक १ आक्टोंबर रोजी सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. या पाच दिवसाच्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवचने कीर्तने, व्याख्याने, धनगरी ओव्या हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत शिवाजीराव पवार बार्शी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रात्री ह.भ.प. शिवाजी महाराज गेळे यांचे कीर्तन होणार आहे. रविवार दि. 28 रोजी रात्री नऊ ते 11 वाजता ह भ प अभंग महाराज सोमवंशी अहिल्यानगर यांचे किर्तन होईल. सोमवार दि. 29 रोजी सकाळी 11 वा. ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर महाराज कुर्डवाडी यांचे प्रवचन व रात्री आठ वा. शाहीर सत्यवान गावडे यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल.

मंगळवार दि. 30 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची व रथाची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. रात्री ह.भ.प.आप्पा महाराज पांचाळ चिपळूण यांचे कीर्तन होईल. बुधवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी संगीत भजन सुरू होईल यानंतर ठीक १०.३० वाजता बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे सुश्राव्य असे प्रवचन होईल दुपार ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादनंतर या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!