Homeताज्या बातम्यानंदेश्वर येथील लाडक्या बहिणीचे दातृत्व,सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी धावली लाडकी बहीण; हिराबाई डांगे...

नंदेश्वर येथील लाडक्या बहिणीचे दातृत्व,सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी धावली लाडकी बहीण; हिराबाई डांगे यांचे सर्वत्र कौतुकास्पद..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटाच्या काळात नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील हिराबाई डांगे या लाडक्या बहिणीने आपल्या अनोख्या दातृत्वातून मदतीचा हात पुढे केला आहे.

धनादेश आ.आवताडे यांच्याकडे सुपूर्द…
मंगला डांगे यांनी आपल्या लाडक्या बहिणीचे दहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे. रकमेचा धनादेश आमदार समाधान आवताडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, युवक नेते दत्ता साबणे, हे यावेळी उपस्थित होते. हिराबाई डांगे यांच्या या स्तुत्य कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. हिराबाई डांगे या भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांच्या मातोश्री आहेत.

लाडक्या बहिणी पुढे येणे गरजेचे..
आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे. या अनोख्या दातृत्वामुळे हिराबाई डांगे या जिल्ह्याच्या “लाडक्या बहिणी” म्हणून पुढे आल्या आहे.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज असताना, हिराबाई डांगे यांचं हे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे. संकटाच्या काळात माणुसकीचं हे दर्शन निश्चितच उजळवणारे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!